मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि अहमदनगर - नाशिक जिल्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे ५० हजार शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याबाबत ...
वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीला पाणी देणे शक्य नसताना, विहिरीसाठी काढलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यास बँकेने सुरुवात केल्याने, हताश झालेल्या शेतकऱ्याने ...
डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे व एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुमारे पन्नास डाव्या व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ ...
देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १५ दिवसांची ...
रोजच्या जगण्यात प्रकाश माहीत नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना, दिवाळीच्या तेजोमय पर्वात नव्या कपड्यांसह फराळाची मेजवानी सोलापूर जिल्ह्यातील वडशिंगे ...
नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील महोत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोईसुविधा, उपाययोजना आदींच्या तयारी संदर्भात प्राथमिक आराखडा तयार करण्यात ...
साईबाबा ट्रस्टच्या आॅडिट रिपोर्टमध्ये घोळ असून ट्रस्टची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी तक्रार माजी व्यवस्थापक अविनाश ढगे यांनी धर्मदाय सहआयुक्तांकडे केली होती. ...