धारावीत पाणीकपातमुंबई : मरोशी ते रुपारेल दरम्यान भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले असले तरीही मरोशी ते सहार दरम्यान सहा ठिकाणी जोड करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरु होणारे काम ७ ऑगस्टला रात्री १० वाजता पूर्ण होणार ...
उल्हासनगर : शहरातील रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर चांदीबाई महाविद्यालयातील मानव हजरती, शिवम, हिमांशू हे ३ मित्र कॉलेजमध्ये जात असताना भरदुपारी एका टोळक्याने चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने टोळक्याने मारहाण करून शिवम व हिमांशूकड ...
अहमदनगर : पर्यटनाचे पॅकेज तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या आमिषाने हिब्ज हॉलिडेज प्रा. लि. या कंपनीने हजारो नागरिकांना गंडा घातला होता. त्यामध्ये एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांकडून सात कोटी रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ...
सातपूर : येथील बॉश कंपनीच्या वतीने गंगाघाट तपोवन परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर चकाचक करण्यात आला. कुंभमेळ्यात आरोग्याच्या समस्या आणि साथीचे आजार उद्भवू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले. ...
लोकशाहीचे मंदिर म्हणून संसदेला संबोधले जाते. देशभरातील सव्वाकोटी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी या मंदिरात एकत्र येतात. मात्र या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम करण्याऐवजी एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोकसभेत गोंधळ घा ...
हरीश गुप्ता/नवी दिल्ली : सरकारने काँग्रेसच्या ४४ पैकी २५ खासदारांना निलंबित करताना आवश्यकतेपेक्षा मोठा घास चावण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटीसाठी वेगवान हालचाली करीत आठ पक्षांचे लोकसभेच्या कामकाजावरील बहिष्कारासाठी समर्थन म ...