आगामी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करावा तसेच पाणीटंचाईच्या उपाययोजना वेळीच करण्याचे निर्देश आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे दिले. ...
वोडाफोन आणि केयर्नसोबतची प्रकरणे न्यायालयाबाहेर मिटविण्याची सरकारची तयारी आहे, असे वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. वोडाफोनशी संबंधित प्रकरणासंदर्भात ...
दिवाळीच्या मोठ्या सणाने अखेर शुक्रवारी सोने आणि चांदीच्या भावातील घसरण रोखून काहीशी चमक निर्माण केली. १० ग्रॅममागे सोने ८० रुपयांनी वधारून २६,३३० रुपयांवर ...
गेल्या २७ वर्षांपासून फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला भारतात आणण्यात अखेर यश आले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नेतृत्वातील संयुक्त पथक ...
शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. वाहतूक शाखेमुळे ३२ हजारांहून अधिक रिक्षा स्मार्ट झाल्या आहेत. ...
ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि वसई परिसरात विनापरवाना धावणाऱ्या रिक्षांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील ३५ दिवसांमध्ये ...