नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या दोन्ही महापालिकांसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे़ या दोन्ही महापालिका हद्दीत सोमवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे़ ...
क्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे. ...
देशातील वृद्ध महिलांना वयासंबंधी भेदभाव, गैरव्यवहार आणि शोषणाचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक सत्य अलीकडेच करण्यात आलेल्या एका अध्ययनात समोर आले आहे. ...