महाग झालेल्या तूरडाळीवरून बरेच राजकारण झाले. तरीही त्याचे भाव काही उतरले नाहीत. त्यातच आता डाळ कडाडल्याने हॉटेलमधील डिशेसच्या दरातही दहा टक्के दरवाढ झाली आहे ...
या जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराविरोधात उपोषण करणाऱ्या स्थानिक तरुणांना ...
शहापूर तालुक्यातील खर्डी मधील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या जमिनी आणि घरे ही पिढ्यान्पिढ्या आहेत. परंतु या जमिनी फसवणूकीने आपल्या नावे करून घेणाऱ्या खर्डीच्या तत्कालीन ...