राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांवर विभाजनाची टांगती तलवार कायम असून, त्यास विद्यार्थी व अधिकाऱ्यांचाच तीव्र विरोध होत आहे. विद्यापीठ विभाजनाच्या ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न आहे. यावर राजकारण करणे, टीका करणे हे काम विरोधी पक्षांनी करावे. परंतु एक माणूस म्हणून जगताना हालअपेष्टेत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेत एका संचालकाने नातेवाईकाच्या पेपरमध्ये ‘बदल’ केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर संबंधिताची सखोल ...
गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात सुमारे ३00 रेल्वे अपघात घडले आहेत. विविध कारणांमुळे घडलेल्या या अपघातांमध्ये मालमत्तेचे झालेले नुकसान आणि अपघातातील मृत व जखमींना द्यावी ...
कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना युनियन बँक आॅफ इंडियाने नोटीस बजावली आहे. ...
शोषित व वंचित समाजापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे; शिवाय त्यांनी ...
न्यायसंस्थेवर समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची महत्त्वाची जबाबदारी असून त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी व्यक्त केले. ...
ऊस उत्पादकांची ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेले कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दर्शवला आहे. परिणामी, उसाची थकीत बिले मिळण्यास अडचणी आल्या असून, ...