प्राण्यांवर अतोनात प्रेम करून त्यांची सेवा करणारे खांदा वसाहतीतील दयालजी कोटक (७८) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून ...
आपल्या नवनिर्मित पालघर जिल्ह्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करून विकासाचे नियोजन करताना इथल्या संस्कृतीची ओळख कायम राहावी, ...
जव्हार तालुक्यातील आठ वर्षांपूर्वी खडखड धरण बांधण्यासाठी खडखड त्याच्या प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आसरानगर हे नवे गाव घोषित केले. मात्र, आठ वर्षे उलटली ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचा सफाया झाला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद संख्येने कमी असलेल्या विरोधी पक्षाकडे देण्यास ...
बायोमेट्रीक पद्धतीने सुरू असलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदणीत ग्रामीण ठाणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर सध्या स्थिरावला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास ७५ ते ८० टक्के नोंदणी ...
मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून सुमारे तीन वर्षे झालीत. नागरिकांना त्वरित उपचार मिळावे म्हणून त्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटरदेखील सुरू करण्यात आले. ...
शरीरविक्रयाच्या व्यवसायातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तीन तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी सुनील ऊर्फ रामउजागीर शर्मा (३१) रा. कल्याण ...