पंढरपूरचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, कारण इतर तीर्थस्थळे विशिष्ट काळातच फळ देतात, तर पंढरीत सदासर्वकाळ प्रेमसुख मिळते. ...
एका मृत महिलेच्या कोट्यवधीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून ही मालमत्ता हडपण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कुख्यात गुंड राजू भद्रे आणि नगरसेवक अनिल धावडे .. ...
केरळ व बिहारचे माजी राज्यपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष दिवंगत रा.सू. गवई यांचे शनिवारी दुपारी नागपुरात निधन झाले. ...
बहुजनहिताय बहुजनसुखाय भागवत धर्माचा १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजविली. ...
ज्यापदार्थाची सत्ता कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रह्मतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित ...