सायकलवरील ताबा सुटून विहिरीत पडलेल्या छोट्या भावाला वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारलेल्या बहिणीलाही जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे मोफत ‘वायफाय’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली. ...