नाशिक : उंटवाडी येथील बालनिरीक्षण गृहातील दीपक विनोद जयराम हा पंधरा वर्षीय मुलगा १२ एप्रिल २०१४ पासून बेपत्ता झाला आहे़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास शाळेत जातो असे सांगून गेला तो परत आलाच नाही़ बेपत्ता दीपक शरीराने सुदृढ, रंग निमगोरा, चेहरा गोल, नाक सरळ ...
येथे चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चार दिवसांपासून चासकमान विभागीय कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या ...
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत दर वर्षीपेक्षा अत्यंत कमी झालेला पाऊस, धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सुरू झालेल्या हालचाली ...
खासगी वाहनांचे आव्हान पेलून प्रवासी संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचे पीएमपीचे उद्दिष्ट आहे. मात्र, पीएमपी चालकांच्या मनमानी कारभारामुळे या धोरणाला हरताळ फासला जात आहे ...
निगडी ते दापोडी ग्रेड सेपरेटरमधील खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचे सचित्र वृत्त गुरुवारी लोकमतने प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेने तातडीने ग्रेड सेपरेटरमधील ...