वाढत्या शहरीकरणामुळे कामाच्या पद्धतीत बदल झाले आहेत. शहरातील बहुतांशा नोकऱ्या या बैठ्या स्वरुपाच्या असतात. त्यामुळे शहरातील अनेकजण हे आठ तासाहून अधिक काळ बसलेले असतात. ...
नागरिकांनी आपल्या घराच्या दारात लावलेल्या सहा मोटारसायकली अज्ञातांनी ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटविण्याची घटना मंगळवारी रात्री गोवंडीतील निंबोनी बाग परिसरात घडली. ...
पुरोगामी राज्य समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्यापही स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे भयानक वास्तव आहे. आजही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ होत ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी, गांधीवादी व विचारवंत आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना १८ व्या स्मृती दिनी पवनार येथील... ...