जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले ...
प्रचंड लोंढ्यातून भावेशला त्या लोकलमध्ये प्रवेश करणेही कठीण झाले होते. तरीही, तो आतमध्ये शिरण्यासाठी सहप्रवाशांची आर्जवं करीत होता. भावेशला मृत्यू आपल्या पाठीमागे दबा धरून बसल्याची जणू ...
पुन्हा एकदा तोच तमाशा झाला. शाहरूख खाननंतर आता आमीर खान लक्ष्य ठरला. त्याच्या वक्तव्यावरून देशभर प्रचंड गहजब झाला. दोन्ही अभिनेत्यांच्या वक्तव्यांबाबत देशात ...
अक्षय ऊर्जा वाढविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते पुरेसे नसून यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:हून अक्षय ऊर्जेचे काम हाती घेणे आवश्यक आहे. ...