या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे ...
न्यायदानासाठी न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे. दाखल होणारी प्रकरणे कायद्याच्या चौकटीत बसवून समजून घ्यावी. ...
ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसेसची अवस्था अद्यापही सुधारलेली नाही. रविवारी पुसद बसस्थानकावरच ... ...
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये समझोता झाला असला तरी, राज्य पातळीवर त्यांच्यातील दुरावा अद्यापही कमी झालेला नाही ...
निसर्गाच्या अवकृपेमुळे रोजगारासह जनावरांना चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
वणी तालुक्यात सर्वत्र शेतात पांढरे सोने फुटून आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने अनेक शेतातील कापूस वेचणी रखडली आहे. ...
शहरातील बहुतांश हॉटेलचालकांनी नियम धाब्यावर बसविले आहेत. चार महिन्यांसाठी परवानगी असलेल्या पावसाळी शेड अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. ...
तालुक्याच्या सीमेला लागूनच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने वणी तालुक्यातील दारू दुकान व बार-रेस्टॉरंट यांना सुगीचे दिवस आले आहे. ...
अंबाडी-शिरसाड मार्गावर भाताच्या तणाने भरलेल्या ट्रकला चांदीप येथे विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आग लागली त्यात ट्रक जळाली. ...
दीर्घ प्रतीक्षेनंतरही पणन महासंघाचे कापूस संकलन केंद्र जिल्ह्यातील अनेक भागात सुरू झाले नाही. ...