उपवन तलावाजवळील कोकणीपाडा येथे असलेली शाळा क्र मांक ४८ ही कोकणीपाडा, वडारवाडी, गावंडबाग परिसरातील शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ...
जैतापूरचा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगत सत्तेत असताना सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवणं चुकीचं आहे, असा टोला शरद पवारांनी शिवसेनेला हाणला. ...
हिंगोलीतील समगा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना खिचडी खाल्याने विषबाधा झाली असून ५० विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...