डेंग्यूग्रस्त शहर म्हणून आरोग्य विभागाने घोषित केलेल्या महाड शहरातील डेंग्यूचा फै लाव रोखण्याचे नगरपरिषद आणि आरोग्य विभागापुढे एक आव्हान ठरत आहे. गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून सुरू झालेले ...
कायदा व सुव्यवस्था कायम राहून सर्व सामान्य जनतेला गाव पातळीवर न्याय मिळावा हा उदात्त हेतु डोळयापुढ ठेवून महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली. ...