धारूर: येथील ग्रामीण रूग्णालयात एका १२ वर्षीय मुलास उपचार न मिळाल्यामुळे त्यास अंबाजोगाई येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...
शिरीष शिंदे , बीड दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याठी राज्य शासनाने पीक कर्ज पुनर्गठणचा पर्याय खुला केला होता. मात्र यासाठी २०१४ मध्ये पीक कर्ज घेतलेले ...
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण बेदम मारहाण : निर्जन ठिकाणी फेकलेनागपूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आल्याची घटना उघड झाल्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. स्वानंद शिरीश वऱ्हाडपांडे (व ...