राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या आठ पायाभूत सुविधा प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या ...
विधान परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँगे्रसने पाच जागांचा ...
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोची भाडेवाढ १७ डिसेंबरपर्यंत टळली आहे. दर निश्चिती समितीविरोधात एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी ...
सहा वर्षांच्या चिमुरडीची सावत्र आईने हत्या केल्याची काळीज सुन्न करणारी घटना भांडुपमधील जंगल मंगल रोड परिसरात सोमवारी घडली. पायल राजेश सावंत असे या निष्पाप बालिकेचे ...