लातूर : लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीमध्ये २.५५ मीटरची घट झाली आहे. ...
लातूर : सलग दुसऱ्या दिवशीही लातूर जिल्ह्यास अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले. ...
जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे परिसरातील १८ गावांतील ग्रामस्थांना येथून उपचार मिळेनासा झाला आहे. ...