भारताने शेजारधर्माच्या बाता केल्या तरी पाकने फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याचा हट्ट कायम राखल्याने पाकचे शेपूट वाकडेच राहणार याचा प्रत्यय आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. अशा स्थितीत कालव्यातून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियमांतर्गत ...
कँटोन्मेंट बोर्डाकडून बांधण्यात येणाऱ्या बहुचर्चित पहिल्या मलनिस्सारण प्रकल्पाचा उद्या भूमिपूजन समारंभ होणार आहे. मात्र ऐनवेळी या प्रकल्पाला सत्ताधारी ...
विद्येच्या माहेरघरात येऊन शिकण्यासाठी जसे देशभरातील विद्यार्थी इच्छुक असतात आता तसेच चित्र आयटीक्षेत्राबाबतही दिसून येत आहे. बेंगलोर, चेन्नईच्या तुलनेत स्वस्त ...