महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम २०१५ च्या प्रारूपाचे कायद्यात रूपांतर होत असताना, सामाजिक बहिष्काराचा गुन्हा हा येऊ घातलेल्या कायद्यान्वये अजामीनपात्र ...
जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी. ...
महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. ५ च्या कार्यक्षेत्रातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने ‘त्या’ ९ मनपा कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. ...