ती मुंबईच्या केटरिंग कॉलेजमध्ये शिक्षिकाही आहे. या क्षेत्राकडे मुलींनी यावे, यासाठी तिचे प्रयत्न होऊ लागले आहेत. या क्षेत्रात मुली आल्या तर अधिक चांगल्या तऱ्हेने काम करू शकतील, ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च ...
रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीकडून निधी घेऊन पनवेलमध्ये एलिव्हेटेड रस्ता बांधला. मात्र त्यानंतर महामंडळाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणात ...
आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी पेण येथे झालेल्या लोकमत-वार्ताहर कार्यशाळेत आई डे केअरच्या विशेष मुलींनी लोकमतचे कार्यकारी ...
स्वच्छ भारत अभियानाची सांगड संसद आदर्श ग्राम योजनेत घालण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात उत्कृष्ट ...
सरकारने मासेमारीच्या तारखा दिल्या तरी पंरपराप्रिय कोळी समाजाने पारंपारीक नारळी पोर्णिमेचा मुहूर्त निवडला आहे. बोर्डी परिसरातील नरपड, चिखले, घोलवड, आणि झाई या गावांमध्ये ...
जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत असणाऱ्या आदिवासी मुलींच्या निवासी शासकिय वस्तीगृहातील इ. ४ थीत शिकणारी रसीला मधुकर तेलम (१०) हिचा शुक्रवार दिर्घ आजाराने मृत्यु झाला ...