हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : मोदी सरकारने विविध राज्यांमधील चिटफंड कंपन्यांविरुद्ध अक्षरश: युद्ध छेडले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (२००२)५७ प्रकरणे नोंदविली आहेत. सीबीआयनेही २०१४-१५ या काळात ६५ प्रकरणे नोंदवत तप ...
- पुण्यातील अभियंता : तिघांना वाचवण्यात यशगुहागर/गणपतीपुळे (रत्नागिरी) : गुहागर व गणपतीपुळे येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये समुद्रात बुडालेल्या चार तरुणांपैकी तिघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले, तर एकाचा बुडून मृत्यू झाला.मोहित कौशिक (२३) असे मृत तर ...
सोलापूर: सोलापूर जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या मुलींच्या रस्सीखेच निवड चाचणी स्पर्धेत पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम हायस्कूल (पी़एस़) च्या १३ वर्षांखालील संघाने २८० किलो वजनीगटात तृतीय क्रमांक पटकावला ...
तळोदा (जि. नंदुरबार) : शनिवारी रात्री येथे उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. रविवारी संध्याकाळी संचारबंदी शिथिल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
कांदोळी पंचायतीच्या ग्रामसभेला एका हॉटेलातील मलनिस्सारण प्रकल्पासंबंधी चर्चा सुरू होती. संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाने मलनिस्सारणसंबंधी योग्य पावले न उचलल्याने त्यांना जाब विचारण्यात यावा, अशी सूचना काही नागरिकांनी केली. त्यावर सरपंचांनी पंचायतीने ...
सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी ...
बुध/पुसेगाव (सातारा) : खटाव तालुक्यातील बुध गावातील रामोशी वस्तीवर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पन्नास जणांच्या जमावाने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...