पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी रस्त्यावर उतरले! जिल्हा राष्ट्रवादी ...
आज भारताचा ६८ वा स्वातंत्र्य दिन. या ६८ वर्षांच्या कालखंडात भारताने अनेक स्थित्यंतरे पाहिलीत. खडतर तपश्चर्येतून देशाने जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळविले आहे. ...
सिंहस्थ कुंभमेळ््याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गापासून अनेक सुविधांमध्ये फेरबदल केल्याने एकीकडे नाशिककर वैतागले असताना तीन शाहीस्नानांच्या काळात वाहतुकीच्या मेगाब्लॉकमुळे ...
गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या स्वाइन फ्लूने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत या आजाराने १२ जणांचा बळी घेतला तर १२५ जणांना लागण झाली आहे. ...
राज्य पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या जागी प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती जवळपास नक्की मानली जात आहे. ...