राज्यातील १४ हजार लघुउद्योगांना इन्स्पेक्टर राजमधून मुक्ती देणाऱ्या कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या उद्योगांना यापुढे परवान्याची गरज भासणार नाही. ...
ज्येष्ठ अभिनेते माजी खासदार गोविंदा यांना २००८मध्ये एका चाहत्याला थापड मारल्याबद्दल त्याची माफी मागण्यास सांगत सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक आयुष्यातील ...
लग्नानंतर सासरी पाय ठेवताच सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नववधूला सासरच्या मंडळींनी चक्क सहा महिने डांबून ठेवले. तिला दिवसरात्र घरकामासाठी जनावरासारखे राबवून घ्यायचे ...
ब्राह्मणवाडी (तासगाव, ता. सातारा) येथे १९८७ मध्ये झालेल्या एका खुनातील चार आरोपींची तब्बल २८ वर्षांनी सोमवारी तुरुंगात रवानगी झाली. उच्च न्यायालयाने चौघांना जन्मठेप ठोठावली ...
पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील ...
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे तीन जणांची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने २३ जणांना ठोठवलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमावारी योग्य ठरवली. राष्ट्रवादीच्या ...
अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदांची एकत्रित महापालिका करण्यासंदर्भात राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भातील माहिती संकलित करण्याचे काम ...
ठाण्याचे प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले नगरसेवक नजीब मुल्ला खान यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लाख रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र ...