स्वातंत्र्यापूर्वीच्या हजारो वर्षांपासून ग्रामपंचायत ही संकल्पना अस्तित्वात असल्याची नोंद ऋग्वेदातही पाहायला मिळते. स्वावलंबन, शक्तीनिश्चिता, स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व हे गुण ...
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीनविक्री प्रक्रिया ग्राहक मिळत नसल्याने खोळबंली आहे. त्यामुळे हा विषय दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला आहे़ ...
दौंड तालुक्याच्या जिरायत भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पावसाने दडी मारल्याने जनावरांच्या तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. ...
दरडी अचानक कोसळत नाहीत़ त्या कोसळण्यापूर्वी तेथील डोंगरउतार अस्थिर झाल्याची लक्षणे निसर्ग दाखवून देत असतो़ मानवी अतिक्रमणामुळे डोंगरउतार असमतोल निर्माण करणारी ...