तारुण्याच्या उंबरठ्यावर होणाऱ्या शारीरिक बदलांतून उद्भवणारे ‘ऋतुचक्र’ हे मुलींच्या शाळा सोडण्यामागचे मुख्य कारण आहे, असे मानणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारची चिंता ...
रेती तस्करांच्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या अमित बटाऊवाले या तरुणाच्या खुनानंतर कमालीची संतापलेली जुळी नगरी एव्हाना शांत वाटत असली तरी लोकमनातील खदखद कायमच आहे. ...
सोलापूर : रेल्वेचे दुहेरीकरण आणि कुर्डूवाढी कारखान्यासाठी आर्थिक तरतूद या दोन बाबी वगळता इतर मागण्यांसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करू. उद्योजक, प्रवासी यांना सर्वप्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे नवे विभागीय व्यवस्थ ...