प्रवाशांना चांगली सेवा देऊन आदर्श रिक्षाचालक बना, परिवहन विभाग तुमच्या पाठीशी आहे असा सल्ला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कल्याणात दिला. ...
जिल्ह्यात सरकारच्या टोल बंद करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अलिबाग- पेण- खोपोली या राज्य मार्गावरील खालापूरजवळील ...
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांसाठी ई-टेंडर काढूनही ठेकेदार सापडत नसल्याने कृषी विभागाने सुचविलेल्या दोन कोटी रुपयांच्या २०० कामांना ...
पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता शासनाच्या आदिवासी विभागांतर्गत कळंबोली येथे भूखंड निश्चित करण्यात आला आहे. ...