गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही ...
स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी केले. ...
'शोध' या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच कादंबरीने अफाट वाचकप्रियता मिळवलेले लेखक मुरलीधर खैरनार यांचे प्रदीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन झाले ...
नवी दिल्लीत शनिवारी रात्री एका विवाहसोहळयामध्ये काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना धक्काबुक्की करुन त्यांच्याशी वादावादी करणा-या शिख युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. ...
कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तय्यबा'चे चार दहशतवादी भारतात घुसले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 'निशाण्यावर' असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. ...
महाराष्ट्राप्रमाणे जगभरातील वातावरणही सध्या बदलत्या हवामानाच्या काळजीने काळवंडलेले आहे. सर्वत्र चर्चा आहे ती, चक्रीवादळांची, वादळी पावसाची, लांबलेल्या दुष्काळाची, उष्णतेच्या लाटांची आणि बर्फवृष्टीची. या सर्व घटनांच्या मुळाशी जागतिक तपमानात होत असलेल ...
पुरस्कार मिळाले म्हणून इथंच का थांबू? अजूनही मला नव्या जागा हाका मारतात, नव्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात, त्या मी शिकतोही, संगीत कुठं थांबतं का? ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान यांच्याशी संवाद ...