मुंबईत मार्च १९९३मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांसाठी मृत्युदंड ठोठावण्यात आलेल्या याकूब मेमन या एकमेव सिद्धदोष गुन्हेगाराला ठरल्याप्रमाणे येत्या गुरुवारी नागपूर मध्यवर्ती ...
स्थानिकांना सोबत घेऊन व्याघ्र संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी वन विभागाची आहे. ती सांभाळत व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राने मारलेली मुसंडी निश्चितच महत्त्वाची आहे. ...
शालेय विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये जसे शौर्य, वीरतेचे प्रशिक्षण दिले जाते, त्याच धर्तीवर आता एनजीसी (नॅशनल ग्रीन कॉफर्स) चे स्वरूप शालेय स्तरावर वाढवले जाईल. मुलांमध्ये इको क्लब, नेचर ...
मौजा बिडीपेठ, व्दारकानगर येथील भूखंडधारकांनी २०१० मध्ये रेडिरेकनरनुसार शुल्काचा भरणा केला. वारंवार अर्ज, विनंत्या केल्यानंतरही अद्याप भूखंडधारकांना वाटपपत्र मिळाले नाही. ...
भारतातील संरक्षित व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या लवकरात लवकर २५00 पर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते साधताना आधी हा संपूर्ण विषय समग्र विचारात घेऊन समस्यांचे निदान होणे गरजेचे आहे. ...