उस्मानाबाद : सेना-भाजपा राज्यात मोठ्या ताकदीने सरकार चालवित आहे. ज्या जिल्ह्यात सेनेचा पालकमंत्री आहे, तेथे भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मान-सन्मान मिळत नव्हता. ...
‘दिल दोस्ती दुनियादारी’चा अभिनेता अमेय वाघ याने अवघ्या काही महिन्यांत मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या लाडक्या ‘कैवल्य’च्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
लातूर : मागील तीन आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ४३ अंशांवर पारा गेला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता आहे ...