रिमोट कंट्रोलने सरकार चालवणा-यांना इतरांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. ...
मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर व सत्तेतील पदाधिकारी यांच्यावर द्वेष, तुच्छता आणि सामाजिक असंतोष निर्माण करणारी विधान करणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरणार आहे. ...
यशाचे कोणतेही मापदंड नसतात, तुम्ही सकारात्मक वृत्तीने स्वतःला कामात झोकून दिले तर हमखास यश मिळेलच असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोर यशाचे गणित उलगडले. ...
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या व पाण्याचे चार टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे. ...
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या व पाण्याचे चार टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या पुढाकाराने नुक त्याच झालेल्या बैठकीत केंद्र व राज्य पातळीवर प्रस्तावित सूरजागड खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ...