गोविंदा मंडळांवर लादलेल्या निर्बंधाबाबत राज्य सरकारने ७२ तासांमध्ये निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही उत्सवात सहभागी होणार नाही, असा अल्टीमेटम या मंडळांनी मुख्यमंत्र्यांना दिला ...
‘२६/११’चा हल्ला झाल्यावर त्या वेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करणाऱ्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ५० जणांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मंगळवारी राजभवनात सन्मानित करण्यात आले ...
तालुका आरोग्य कार्यालयामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांचे पेंटावॅलंट लस प्रशिक्षण तसेच तालुक्यातील कार्याची माहिती घेण्याकरिता आढावा सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ...
‘केंद्रीय निवासी योजना’ देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांत लागू करण्याचा निर्णय १९९२ साली झाला. मात्र तब्बल २२ वर्षे उलटूनही राज्यात या योजनेची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी ...