महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत ...
राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करत आहे. परंतु या शाळांसाठी अनुदानित शाळादेखील आंदोलनात सहभागी का झाल्या आहेत ...
अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा ...