दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील गोविंदांचा अपघाती विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेसहा हजार गोविंदांचा तात्पुरता अपघाती विमा उतरवण्याकरीता ...
येथील देवखोप (तांडेलपाडा) येथे आदिवासी पाड्यामध्ये खावटी धान्याचे वाटप करण्यापोटी मागण्यात आलेले शंभर रुपये परत मागीतल्याचा राग मनात धरून माजी सरपंच बाबुराव ...
मागील वर्षी ५०० ते ६०० मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे म्हणले जात होते, पण ते सगळेच त्यामुळे झाले नसल्याचे नंतर लक्षात आले. यासारखे गैरसमज दूर करण्यासाठी दर ...
कल्याणात नव्या सुरू होणाऱ्या खडकपाडा पोलीस ठाण्याला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत त्याचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
नाट्य संस्कृतीला वाव मिळून त्यात वाढ होण्याच्या उद्देशाने शहरात नाट्यगृह साकारण्यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी गेल्या ६ वर्षांपासून पालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ...
नाशिक : कुंभमेळ्याच्या दरम्यान, मुंबईहून कोकणला जाण्यासाठी चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिल्याने दुसरी पर्वणी संपल्यानंतर लगेचच रात्री १२०० बस तातडीने एका रांगेत मुंबईला रवाना होणार आहे. कोणत्याही प्रकारची अवजड वाहतूक रस्त्यात येऊ न देता खास आरटीओच्या ...
मांद्रे : यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी हरमल नवरात्रोत्सव मंडळाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रामकृ ष्ण माज्जी यांची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित उत्सव समिती पुढीलप्रमाणे, उपाध्यक्ष राधाकृष्ण नागवेकर, सचिव लवू ठाकूर, सहसचिव भवेश गडेकर, ख ...