त्यातही इंजिनिअर्स ज्यांना उद्योजकच व्हायचं होतं, अशी मुलं भेटली आणि सामाजिक क्षेत्रत काम करताना जो काही अगदी थोडा अनुभव मिळाला त्यातून मीच विचार करतो आहे की, ...
निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे. ...
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला हा अतिशय शौर्यपूर्ण होता, असा उल्लेख अल-कायदाच्या पत्रात करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ...
बाळासाहेबांचे नाव देण्याचे भाग्य लाभले तर मला आनंदच होईल, पण या क्षणापर्यंत कोणत्याच नावाची शिफारस आलेली नाही, असे स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. ...