रस्त्याकडेला असलेल्या झोपडीमध्ये कार घुसून झालेल्या भीषण अपघातात ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईसह कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. ...
माझ्याकडील पंचायत खाते ज्या पद्धतीने काढून घेतले ते पूर्णत: अयोग्य आहे. असे वर्तन करून सरकारने माझी मानहानी केल्याची प्रतिक्रिया मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी ...
पंतप्रधान कार्यालयाने पुढाकार घेतल्याने गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड व हरियाणा या भाजपाशासित राज्यांनी ‘आधार’चा वापर सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचे लाभ ...
पणजी : खात्यामध्ये फेरबदल केल्यामुळे मंत्रिमंडळात असंतोष खदखदतो आहे. मंत्री एलिना साल्ढाणा यांच्याकडील वन आणि पर्यावरण हे महत्त्वाचे खाते काढून घेतले आहे. ...