आमदार रवींद्र चव्हाण यांची केडीएमसी निवडणुकीत भाजपाच्या प्रचारप्रमुखपदी मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केली. यामुळे चव्हाण यांचा भाव काहीसा वधारला असला तरीही कल्याण ...
राज्य राखीव दलातील तब्बल ९२ पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गोपनीय अहवालाच्या (सीआर) मूळ नस्त्या (फाइल) पोलीस महासंचालकांना ...
सायन-माहीम लिंक रोडवरील उड्डाणपुलाचा काही भाग खचून चार वर्षे लोटली तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना ...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू ...