संच मान्यतेचे सुधारित निकष शासनाने जाहीर केले आहे. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरविण्यात येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. ...
गणरायाच्या आगमनाबरोबर राज्यात दाखल झालेल्या परतीच्या पावसाने दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यासह सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. ...
कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर ...
कल्याणमधील चौधरी मोहल्ल्यातून बेपत्ता झालेला अभियंता तरुण वर्षभराने परतला खरा, पण या काळात त्याच्या गायब असण्याने देशभरातील तपास आणि गुप्तचर यंत्रणांची झोप ...
राहुरी : येथील डॉ़ बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सहभागी तत्वावर देण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासक दिगंबर हौसारे यांनी साखर उपसंचालक मिलिंद भालेराव यांच्याकडे पाठविला आहे़ ...