पाणी चोरी म्हणजे नेमके आहे तरी काय? आपली पिके वाचविण्यासाठी कोणी थोडे पाणी घेतले तर काय झाले? शेतकरी काही गुन्हा तर करत नाहीत ना, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ...
वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील वातावरण तापले असतानाच ‘गोहत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत,’ अशी इशारावजा धमकी देऊन विश्व हिंदू ...
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक व पालकांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार राज्यातून ३५९ सूचना प्राप्त झाल्या ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२, रा. सांगली) याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली ...
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ५ संच महिन्यापासून पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. पाण्याचे संकट कायम असल्याने संपूर्ण विद्युत केंद्र बंद ठेवण्यात आल्याने ...
बांगलादेशी नागरिकांना अवघ्या तीन हजार रुपयांत सीमेवरून भारतात ‘एन्ट्री’ दिली जात असल्याची कबुली दोन बांगलादेशी संशयित आरोपींनी पुसद पोलिसांपुढे दिली आहे. ...