बिहार निवडणुकीचा देशावर प्रभाव पडणार असून देशातील जनतेला राष्ट्रीय स्तरावर एक सक्षम पर्याय हवा आहे. जनतेने समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांना नाकारले अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे. ...
प्रकाशाची, उत्साहाची, चैतन्याची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा नुसता सण नाही तर मनातील नकारात्मक वृत्तींना विसरायला लावून जगण्यास प्रोत्साहित करणारा ...
सरकारने नुकतीच ‘सुवर्णरोखे’ आणि ‘सुवर्ण बचत’ योजना जाहीर केली आहे. यामुळे घराघरांतले सोने तर बाहेर येईलच; पण मंदिर, ट्रस्ट, देवस्थाने इत्यादि ठिकाणी पडून असलेले सोनेही बाहेर येईल. ...