मोदी सरकार सामाजिक आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी ‘विनाशकारी मोहीम’ राबवित आहे, असा स्पष्ट आरोप करीत काँग्रेसने मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल ...
मुंबई पोलीस दलातील काहींचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी साटेलोटे असल्याचा धक्कादायक आरोप छोटा राजनने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही जण दाऊदसाठी त्याच्या ...
कल्याण-डोंबिवली महापौरपदाची निवडणूक होण्यास काही कालावधी बाकी असल्याने शिवसेना व भाजपा हे परस्परांवर दबावाचे राजकारण खेळू लागले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब ...
ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले ठाण्याचे नगरसेवक सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब सुलतान मुल्ला यांची अटक २ ...
स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाही राज्यव्यवस्थेतील जनसमुदायाच्या सहभागाची पहिली पायरी असते. या स्तरावर जनमताची जी जडणघडण होत असते, तिनेच लोकशाहीचा ...
मैत्रीच्या अंगभूत लक्षणातला विस्मयकारक पेच असा आहे की, मित्र हा उच्च कोटीचा शत्रू होऊ शकतो. हा व्यत्यास घडतो, कारण मित्राला मित्राची सारी मर्मस्थाने आणि बलस्थाने ...
कदम-खैरेंच्या हाणामारीची ना ‘मातोश्री’वरून दखल घेतली गेली, ना पक्षातून कोणी यात लक्ष घातले. बळी तो कान पिळी या न्यायाने जो टिकेल तो आपला, अशीच संघटनेची भूमिका दिसते. ...
न्यायपालिका आणि संसद-सरकार यांच्या दरम्यान गेल्या महिन्याच्या पंधरा तारखेस सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या एका निवाड्यामुळे जे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले, ते निवळू ...
कोणताही विशेष प्रसंग किंवा औचित्य नसताना सातत्याने टिष्ट्वट सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी येथे मोहंमद इकलाखचा जमावाने ठेचून खून केल्याप्रकरणी ...