उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़ ...
राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील १० बोली भाषा लिपिबद्ध करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले असून, आदिवासी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षक बोली भाषेचे धडे गिरविणार आहेत ...
नेट परीक्षार्थींना आता वर्गात पेन नेण्यास, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वर्गातच विद्यापीठातर्फे बॉलपेन देण्यात येणार आहे. ...
गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सात घरे भस्मसात झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ऐन दिवाळीत नऊ कुटुंबे उघड्यावर आली आहेत. ...
परळ येथील टाटा कॅन्सर इस्पितळात येणाऱ्या रुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी माहुल, वडाळा येथील एसआरएच्या दोन इमारतींमधील ४०० सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ...
डॉक्टरांच्या सत्याग्रहापुढे केंद्र सरकारने अखेर नमते घेतले आहे. डॉक्टरांच्या प्रमुख सहा मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांनी सत्याग्रह करण्याचा इशारा दिला होता. ...
मद्यप्राशन करून पतीचा चारचौघात अपमान करणे, ही एक प्रकारची क्रूरता असून हे घटस्फोटाचे कारण ठरू शकते, असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने मद्यपी पत्नीपासून पतीला घटस्फोट दिला आहे. ...