जगात भारताची प्रतिमा सुधारत असून प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. तसेच आता भारतीयांचा मिजाज बदलत आहे. जे भारतीय आधी रेल्वेतील सीट सोडण्यासाठी ...
अभिनेता आमिर खानने देश सोडून जाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, अमिर खानच्या घरासमोर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ...
गेल्या वर्षी लिबेरियात थैमान घालणा-या इबोला या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आला आहे. येथील एका १५ वर्षीय मुलाचा इबोलामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...
आमिर खानच्या वक्तव्याच्या मुद्यापेक्षा देशासाठी शहिद कर्नल संतोष महाडिक यांचा विषय जास्त गंभीर व महत्वाचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले ...
लाखो लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणारा टिपू सुलतान म्हणजे दक्षिणेकडील औरंगजेब असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य'मधील लेखात करण्यात आली आहे. ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सांप्रदायिक हिंसेच्या घटना वाढल्या असल्या तरी मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अहवालात समोर आली आहे. ...
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवले होते, असे सांगत आमिर खानने प्रथमच या मुद्यावर मौन सोडले. ...