मानसिक ऊर्जेमुळे स्थिरावलेल्या व्यक्ती आपल्या अवतीभोवतीच आपण पाहतो. सामान्य माणसे असतात ती. पण, तीच मातीत भक्कमपणे पाय रोवून असतात. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘महापुरे ...
सर्वसाधारणपणे गाणे माहीत असते, ते गाणाऱ्याचे नावही माहीत असते, पण ते संगीतबद्ध करणाऱ्या संगीतकाराचे नाव माहीत असेलच असे नाही. अशा वेळी लिहिणाऱ्याचे नाव ठाऊक असणे, हे तर कठीणच. ...
काय खाताय यापेक्षा किती खाताय? याचा विचार केल्यास योग्य तो परिणाम मिळतो. वजन वाढवणे म्हणजे मसल्स वाढवणे, असा साधा अर्थ घेता येऊ शकतो. त्यासाठी मांसाहार टाळून ...
समानता आणि शोषणमुक्त समाज व्यवस्था गांधीजींच्या सर्वोदय विचारात आहे. प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्धतेसाठी कार्य आणि जगण्यासाठी शेती उत्पादने महत्वाची आहे. ...