येत्या काळात महाराष्ट्र राज्यात २ लाख ५० हजार कोटी रुपयांचे रस्ते निर्मिती करून राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...
उपराजधानीच्या सौैंदर्यात भर घालण्यासाठी आणि स्मार्ट सिटीची संकल्पना वास्तवात साकारण्यासाठी इको टुरिझमला बुस्ट देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ...
संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर वर्षभर १०-१२ शाखांना भेटी दिल्या. नव्या गायकांचे गाणे ऐकले. मुंबई-पुण्याबाहेरसुद्धा खूप मोठी क्षमता असल्याची प्रचीती मला आली ...
राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे आहे. याबाबत न्यायालयात पुरेपूर बाजू मांडण्यात येईल, मराठा समाजातील वंचितांना जरूर आरक्षण देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी केले ...