राज्यात काही ठिकाणी आॅटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने फेरवाटप करण्यात आले आहे. यांना अंतिम इरादापत्रे देण्यापूर्वी त्यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची मौखिक चाचणी घ्यावी, .... ...
वन विभागाच्यावतीने वन पर्यटनातून वनसंरक्षणाला चालना मिळावी, या हेतूने पेंच व्याघ्र प्रकल्पाशेजारच्या नागलवाडी व पवनी (वन्यजीव) या वन परिक्षेत्रात पर्यटकांसाठी रात्र गस्ती, ...
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वात श्रीमंत बँक असा नावलौकिक प्राप्त केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसी) ३५ गाड्यांच्या कर्ज व्यवहारात एजंटने ...
ठाणे महापालिकेच्या हद्दीत यापुढे दूषित पाणी किंवा रस्त्यावर खड्डे आढळल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्र ार करण्याचा इशारा देऊन सत्ताधारी शिवसेनेला माजी महापौर अशोक वैती ...
नाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला. ...
महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी ...
अपहरण आणि पावणेदोन कोटीच्या खंडणी प्रकरणामुळे एकदम प्रकाशझोतात आलेला कुख्यात बुकी अजय श्यामराव राऊत (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या नरेंद्रनगरातील हायटेक क्रिकेट सट्टा अड्ड्यावर ... ...
प्रदूषणामुळे नावारूपाला येत असलेली तळोजा एमआयडीसीची प्रदूषणासंबंधित समस्या कमी होत नसून, स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत ...