प्रदूषणामुळे नावारूपाला येत असलेली तळोजा एमआयडीसीची प्रदूषणासंबंधित समस्या कमी होत नसून, स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत ...
पोलीस आयुक्तालयातील ७८ व कारागृहाच्या १२ जागांसाठी शनिवार दुपारपर्यंत १२,२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र आॅनलाइन अर्ज सादर करण्याच्या मुदतीला १५ दिवसांची वाढ मिळाल्याने ...
ठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे. ...
पालघरच्या वीरेंद्रनगर परिसरात खेळत असलेल्या ४ ते ९ वर्षे वयोगटांतील ११ मुलांनी बदामाच्या बिया समजून लेबाल्या फळाच्या बियांमधील गर खाल्ल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना पालघरच्या ...
समुद्रात मत्स्य दुष्काळाचे सावट घोंगावत असताना मासेमारीच्या तयारीत समुद्रात जाण्यासाठी उभी असलेली दिव्यलक्ष्मी ही नौका ४ दिवसांपासून सातपाटी खाडीच्या गाळामध्ये ...
वसईतून १० फेबु्रवारीला बेपत्ता झालेल्या एका विवाहित महिलेचा मृतदेह चिंचोटीच्या जंगलात आढळला. महिलेच्या हातातील कागदावरील मोबाइल क्रमांकावरून वालीव पोलिसांनी ...
शहरात मिरवणूक आणि जाहीर सभेला परवानगी नाकारल्यानंतर सामाजिक प्रश्नांसंबंधी चर्चा करण्याच्या निमित्ताने एमआयएमचे नेते पहिल्यांदाच वसईत जाहीर एण्ट्री करीत आहेत. ...