नागपूर : विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, परंतु तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. नागपूर कराराचे पालन कधी झालेच नाही; त्यामुळे सिंचनापासून तर कृषिपंपापर्यंत आणि रस्त्यांपासून तर विजेच्या कनेक्शनपर्यंत सर्वच क्षेत्रात विदर्भावर अन्याय करण्यात आला. ...
गुमथळा : स्थानिक राजीव गांधी ग्राम पंचायत भवनात कृषी विकास केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी सं ...
हिंगणा : वाटमारी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगणा पोलिसांनी अटक केली. ही घटना मोंढा शिवारातील शक्ती प्रेस परिसरात शनिवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
दत्तात्रय धनकवडे (महापौर) - स्मार्ट सिटी आराखडयाबाबत सर्वच पक्षांनी सकारात्मक भुमिका ठेवली पाहिजे. पुणेकरांना त्याबाबत काय वाटते या भावनांचा आदर केला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्मार्ट सिटी आराखडयामध्ये आम्ही सुधारणा सुचवि ...