वित्तमंत्री अरुण जेटली यांचा अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असला तरी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या गारांच्या मारामुळे शेतकऱ्यांचे बजेट यंदा निश्चितच गडबडणार आहे. ...
शहरात शांतता राखण्यासाठी शहर पोलिसांनी नवा फंडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या स्थानिक गुंडांची टॉप-२० यादी तयार करण्याचे ...
अंबरनाथमधील दी एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. माजी अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती. ...