गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १४ ते १७ सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार असल्याने ...
जालना : राज्यात विरोधी पक्षात असताना गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती ...
अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता मुंबई - गोवा महामार्गावर पोलीस प्रशासन सज्ज झाले ...
गेल्या अनेक वर्षांपासून महाड शहराच्या परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणारा नंदू पवार (३२, रा. विरेश्वर तलावाजवळ, महाड) यास रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या ...
येथील आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता मंडळ चमूला मुंबई येथे झालेल्या २९ व्या गुणवत्ता मंडळ विभागीय अधिवेशनात रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
गंगाराम आढाव, जालना शासन एकीकडे शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करून त्यावर विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात. ...
पारध : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवर वसलेले पारध (शाहुराजा) हे गाव ऐतिहासिक, सांस्कृतिकतेबरोबरच पौराणिक परंपरा शेकडो वर्षापासून जपणारे गाव. ...
२० वर्षांच्या कार्यकाळात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. जे-जे लोकोपयोगी प्रकल्प उभारत, ते-ते सर्व अपूर्ण, अर्धवट वा बंद आहेत. ...